
राज्याचे ग्रामविकास,पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले आहे.मंत्री महाजन यांनी टीका करताना मनोज जरांगे यांनी त्यांची लायकी ओळखून त्यांनी आंदोलन सुरू ठेवावे अशी टीका केली होती,त्याला प्रतिउत्तर म्हणून जरांगे पाटील यांनी महाजन यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये असे आवाहन महाजन यांना केली आहे.