राजकारण

  • आमची भावकी एकत्र! भाजपने आमच्या नादाला लागू नये.

    राज-उद्धव एकत्र आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यात भाजपने उडी घेतली आहे.भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधवांनी देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.’’ आमची भावकी आता एकत्र आहे भाजपने आमच्या नादाला लागू नये”

    Read More »
  • राज्यात खळबळ;आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.            आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला…

    Read More »
  • आमदार संग्राम जगताप यांना जीवे ठार मारण्याची धमकी; राज्यात खळबळ 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला होता. आज आज त्यांना अज्ञात…

    Read More »
  • माजी आमदार विजय भांबळे अखेर अजितदादा गटात

    विजय भांबळे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – अजित गट) मध्ये प्रवेश झाला आहे. हा प्रवेश 1 जुलै 2025 रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान पार पडला. भांबळे हे परभणीचे माजी आमदार असून, त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन अजित पवारांच्या गटात जाऊन पक्षात प्रवेश केला  . पार्श्वभूमी व संभाव्य राजकीय परिणाम विजय भांबळे हे…

    Read More »
  • संगमनेरमध्ये थोरात – विखे सामना रंगणार!

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव विखे कुटुंबाला फार जिव्हारी लागला आहे.अहमदनगर ही राज्याची राजकारणाची राजधानी म्हणून ओळखली जाते.जिल्ह्यावर विखे कुटुंबाची एकहाती सत्ता राहिली आहे.परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके सारख्या सामान्य कार्यकर्त्याने सुजय विखे यांना अस्मान दाखवलं यात लकेंना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मोठी मदत केली होती त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे हे संगमनेर विधानसभा निवडणुकीत…

    Read More »
  • अमोल मिटकरी संडासात जाऊन लपला!

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर देण्यासाठी अकोला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे फार मोठे नुकसान केले आहे या दगडफेकीदरम्यान एका मनसे कार्यकर्त्याच्या जीवावर बेतले दगडफेकीदरम्यान उडालेल्या गोंधळात मनसे सैनिकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान…

    Read More »
  • (no title)

    मराठा आरक्षनाच्या पार्श्वभूमीवर आज खा.शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती दुपारी तीन वाजता भेटीची वेळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यानुसार पवार – शिंदे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे कळले. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

    Read More »
  • या मतदारसंघात रंगणार नणंद- भावजाई सामना

    रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे रोहिणी खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या सोबत बैठक घेऊन रोहिणी खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद -भावजयी सामना रंगणार आहे.

    Read More »
  • भाजपा या मतदारसंघात उमेदवार बदली ची चर्चा..

    भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.परंतु भाजपाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले आहे तिकीट नाकारण्याच्या नाराजीतून उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यांची सोबत पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार यांनी सुद्धा प्रवेश केला आहे.हा एक…

    Read More »
  • दिल्लीतील मोठी बातमी भाजप कोणाला संधी देणार?

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक दिल्लीत रात्री उशिरा संपन्न झाली यात महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांच्या  माहितीनुसार समजते. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही जागा अदलाबदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत राज्यातील महत्त्वपूर्ण मतदार संघात जागा बदल होणार आहे यात बीड मधून पंकजा मुंडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ कोल्हापुरातून समरजित घाटगे यांना उमेदवारीची संकेत आहेत यात …

    Read More »
Back to top button
Translate »