#राजकारण #कोल्हापूर #पुणे #पश्चिम महाराष्ट्र #महाराष्ट्र
-
राजकारण
आमची भावकी एकत्र! भाजपने आमच्या नादाला लागू नये.
राज-उद्धव एकत्र आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यात भाजपने उडी घेतली आहे.भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधवांनी देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.’’ आमची भावकी आता एकत्र आहे भाजपने आमच्या नादाला लागू नये”
Read More » -
बातमी
राज्यात खळबळ;आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला…
Read More » -
राजकारण
माजी आमदार विजय भांबळे अखेर अजितदादा गटात
विजय भांबळे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – अजित गट) मध्ये प्रवेश झाला आहे. हा प्रवेश 1 जुलै 2025 रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान पार पडला. भांबळे हे परभणीचे माजी आमदार असून, त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन अजित पवारांच्या गटात जाऊन पक्षात प्रवेश केला . पार्श्वभूमी व संभाव्य राजकीय परिणाम विजय भांबळे हे…
Read More » -
बातमी
(no title)
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे दोन प्रमुख नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. कोल्हापूरचे भाजपचे नेता समरजीत घाटगे आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव यामध्ये समाविष्ट आहे.कोल्हापुरात अजित…
Read More »